Posts

नवीन लेबर कायद्यामध्ये १० मोठे बदल

Image
 नवीन लेबर कायद्यामध्ये १० मोठे बदल ग्रॅच्युइटीचा नियम बदलला : ग्रॅच्युइटी साठी ५ वर्षाची सेवा अनिवार्य नाही. फक्त १ वर्षाची सेवा पुर्ण केली तरी  ग्रॅच्युइटी साठी पात्र. काही Contract Employees देखील नवीन नियमांनुसार पात्र  ठरतील. कंपनीत कमी कालावधीची नोकरी असली तरी आता ग्रॅच्यइटी मिळू शकणार. कामाचे तास आणि ओव्हरटाईम : किमान वेतनासोबत ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन अनिवार्य. ओव्हरटाईमसाठीज जबरदस्ती नाही. राज्य सरकारे ओव्हरटाईमची कमाल मर्यादा ठरवू शकतात. कामाच्या दिवसांची पात्रता मर्यादा २४० दिवसांवरून १८० दिवसांवर कमी. नोकरीवर ठेवताना नियूक्ती पत्र अनिवार्य : प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्ती पत्र देणे कपन्यांसाठी बंधनकारक.  पत्रात पगार, कामाचे तास, आणि कामाची माहिती स्पष्ट नमूद असावी. नियुक्ती  पत्रामळे कर्मचारी-नियोक्ता संबंध अधिक  पारदर्शक होतात.   किमान वेतनाची देशव्यापी अंमलबजावणी : केंद्र सरकार आता संपूर्ण देशासाठी किमान वेतन दर निश्चित करेल. कोणतेही राज्य सरकार या दरापेक्षा कमी वेतन ठरवू शकत नाही. यामळे सर्व क्षेत्रांतील क...

आता तुमच्या जमिनींना पण मिळणार आधार नंबर काय आहे नक्की हा उपक्रम जाणुन घ्या !

Image
चालेल्या डिजिटलायझेशन दुनिया मध्ये खूप काही असे सोपे होत चाले आहे. मग ते काम सरकारी असो नाहीतर खाजगी.  आपल्या देश्याच्या  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी असे जाहीर केले कि आपल्या देशात ज्या प्रकारे डिजिटलायझेशन चालू आहे गती भेटत आहे.  आपल्या देशात डिजिटलायझेश मध्ये जन्म दाखला,मृत्यू दाखला, उत्पनाचा दाखल,वास्तव्यचा दाखला आश्या खुप साऱ्या सुविधा आपल्याला डिजिटल रूपात भेटत आहेत. त्यात अजून एक सुविधा आपलयाला भेटत आहे ती म्हणजेच जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची याने देशातील डिजिटलायझेशनला गती भेटेल.  यासाठी 'वन नेशन, वन रेजिस्ट्रेशन' हा उपक्रम केंद्र सरकार राबवणार असल्याचं त्यांनी म्हटलं या नवीन अर्थसंकल्पेत जमिनीचे मोजमाप केले जाईल त्यानंतर प्रत्येक तुकड्याला एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या तुकड्यालाच Unique Land Parcel Identification Number म्हणजेच ULPIN असं म्हटलं गेलं आहे. ULPIN नंबरच्या साहाय्यानं होणारे फायदे  1) ULPIN नंबरच्या साहाय्यानं तुम्ही तुमच्या जमिनीची सगळी माहिती आणि का...

2023 | Which country will be affected by economic recession in the coming time ? येत्या काळात आर्थिक मंदीचा फटका नक्की कोणत्या देशाला बसेल ?

Image
आर्थिक मंदी :- कोणत्या देशात किती टक्के शक्यता ?  Corona i.e. Kovid 19 (Covid-19) is a terrible disease. This epidemic that came in 2019 started spreading epidemic not only in the state but also all over the world. Due to this epidemic, many people have come under the grip of this epidemic. Because of this, someone's house and job have been destroyed. Lockdown was done across the country due to this epidemic. Due to this lockdown, the economy was completely disrupted and even today, the economy of the country has not come out of the Corona period. Therefore, the poor employed are facing recession. Due to this whole pandemic, some countries around the world will still face economic recession in 2023. The rate of economic recession in India is very low. कोरोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. २०१९ मध्ये आलेल्या या  महामारी मुले राज्यातच नव्हे तर पुर्ण जगभरात महामारी पसरू लागली. या महामारीमुळे असंख्य लोक या महामारीच्या चपाट्यात आलीत. यांमुळे कोणाकोणाचे घर,रोजग...

YOU ARE APPLYING FOR A PASSPORT THEN STOP......पासपोर्ट Apply करत आहात तर सावधान.....

Image
Many changes have taken place in today's scientific and modern life. A lot of work can be done sitting at home whether it is government work or else in our lifestyle it can be completed within 2 minutes. Some are making good use of this modernity and some are misusing it, as well as making passports is a government sector job. Earlier this work was done in government office. But this work is also done sitting at home. For that you have to apply on certain website of Govt. But what if the website from which you applied to make your passport turns out to be 'Fake'? Government of India has declared 4 such websites which apply for online passport service as 'Fake'. www.passportindia.gov.in is the official passport making website of Government of India. Fake Website :-  1) www.online-passportindia.com 2) www.passport-india.in 3) www.passport-seva.in 4) www.applypassport.org आजच्या वैज्ञानिक आणि आधुनिक जीव नात खुप काही बदल घडून आलेत. खूप काही कामे हे घरी बसुन करता येऊ लाग...

भारताने चीनला लोकसंख्येत टाकले मागे.......

Image
भारताने चीनला लोकसंख्येत टाकले मागे.......  भारत हा वारंवार प्रगतीच्या स्थरावर आहे. भारत हा काहींना काही प्रगती करून पुढे जात आहे तसेच भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकलं आहे. बुधवारी  एप्रिल १९ २०२३  संयुक्त राष्ट्राने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून भारताची लोकसंख्या 142.86 कोटी इतकी झाली आहे. तर चीनची (China) लोकसंख्या 142.57 कोटी इतकी आहे.मात्र लोकसंख्येत भारताने मागे टाकल्याने चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. भारताची लोकसंख्या वाढणं ही फार मोठी कामगिरी नसल्याचं चीनचं म्हणणं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे भारताच्या लोकसंख्येबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी टीका केली आहे.  जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? असा प्रश्‍न विचारला की, चीन…हे उत्तर असायचे. त्यापाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर भारताचे नाव येत असे. मात्र आता भारताची लोकसंख्या चीन पेक्षाही जास्त झाली असून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.  हे वाचा............. भन्नाट आश्या १९ कल्पना जे तुमचे वाचवु शकते कर / 19 DIRECTIONS to Save Income Tax on Salary चीनच्या पर...

महाराष्ट्र :- राज्यच्या महसुल विभागात १३००० पदे रिक्त....

Image
  राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यची आणि शेतकऱ्यांना सर्वात कामे खोळंबली; राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदामुळे सर्वसामान्यना मनस्थाप सहन करावा लागतोय. महसूल विभागातील या रिक्त पदामुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामाची जबाबदारी येऊन पडत आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती आली कि पिकांच्या नुकसानसाचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि कामाचा ढीग वाढतच आहे.  हे वाचा............. Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.  

अप्पासाहेब धर्माधिकाऱयांच्या घराबाहेर शांतता.... पोलीस बंदोबस्तात वाढ....

Image
    हे वाचा............. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार. अप्पासाहेब धर्माधि करी यांच्या राहत्या निवासी ज्ञानदेव निवासी .... श्री सदस्यांच्या मृत्यूमुळे परिवारामध्ये शोककळा... घराबाहेरील रांगोळी आणि फुलांची आरस पण काढण्यात आली.  खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.  ZEE 24 तास