नवीन लेबर कायद्यामध्ये १० मोठे बदल
नवीन लेबर कायद्यामध्ये १० मोठे बदल
- ग्रॅच्युइटीचा नियम बदलला :
- ग्रॅच्युइटीसाठी ५ वर्षाची सेवा अनिवार्य नाही.
- फक्त १ वर्षाची सेवा पुर्ण केली तरी ग्रॅच्युइटीसाठी पात्र.
- काही Contract Employees देखील नवीन नियमांनुसार पात्र ठरतील.
- कंपनीत कमी कालावधीची नोकरी असली तरी आता ग्रॅच्यइटी मिळू शकणार.
- कामाचे तास आणि ओव्हरटाईम :
- किमान वेतनासोबत ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन अनिवार्य.
- ओव्हरटाईमसाठीज जबरदस्ती नाही.
- राज्य सरकारे ओव्हरटाईमची कमाल मर्यादा ठरवू शकतात.
- कामाच्या दिवसांची पात्रता मर्यादा २४० दिवसांवरून १८० दिवसांवर कमी.
- नोकरीवर ठेवताना नियूक्ती पत्र अनिवार्य :
- प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्ती पत्र देणे कपन्यांसाठी बंधनकारक.
- पत्रात पगार, कामाचे तास, आणि कामाची माहिती स्पष्ट नमूद असावी.
- नियुक्ती पत्रामळे कर्मचारी-नियोक्ता संबंध अधिक पारदर्शक होतात.
- किमान वेतनाची देशव्यापी अंमलबजावणी :
- केंद्र सरकार आता संपूर्ण देशासाठी किमान वेतन दर निश्चित करेल.
- कोणतेही राज्य सरकार या दरापेक्षा कमी वेतन ठरवू शकत नाही.
- यामळे सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी एकसमान किमान वेतन लागू होईल.
- ESI क्षेत्र व्यापक :
- दुकाने, बागायत आणि कारखान्यातील कर्मचारी आता ESI मध्ये समाविष्ट.
- कर्मचान्यांना वैद्यकीय विमा, मातृत्व लाभ, आण अपंगत्व कव्हरेज मिळणार.
- त्यामुळे अधिक कामगारांना सरकारी संरक्षण आणि आरोग्य सूविधा उपलब्ध होतील.
- मीडिया कर्मचान्यांना औपचारिक नियूक्ती :
- OTT कर्मचारी, पत्रकार, डिजिटल संपादक आणि कंटेंट क्रिएटर्स, सर्वासाठी औपचारिक नियुक्ती पत्र बंधनकारक.
- नियुक्ती पत्राम्ळे कामाचे तास, जबाबदाऱ्या आण पात्रता स्पष्ट ठरते.
- यामुळे कामकाज अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनते.
- वेळेवर वेतन देणे आवश्यक :
- सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणे अनिवार्य.
- पगार उशिरा दिल्यास कंपनीवर दंड लागू होऊ शकतो.
- यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या सुरक्षिततेत वाढ.
- कामाच्या ठिकाणी होणान्या अपघयाताची व्याख्या बदलली :
- घरून कामावर जाताना किवा कामावरून घरी येताना झालेला अपघात रोजगारसंबधीत दुर्घटना मानली जाईल.
- अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला सर्व संबंधित लाभ मिळतील.
- IT आणि निर्यात क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नियम :
- ITES. IT, वस्त्रोद्योग, बंदरे आणि निर्यात क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेपर्यत देणे अनिवार्य.
- वेळेत वेतन न दिल्यास कंपनीवर कारवाई होऊ शकते.
- 40 वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी :
- 40+ वयाच्या कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी अनिवार्य.
- तपासणीचा खर्च कंपनीने उचलणे आवश्यक.
- यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य संरक्षण आणि वेळेवर निदान शक्य.









Comments
Post a Comment